डाळींबाला भाव मिळत नसल्याने तो हताश झाला नाही तर त्याने शोधला पर्याय आणि सुरु झाला यशस्वी डाळिंब प्रक्रिया व्यवसाय.
_सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील ‘निंबवडे’ या गावातील संदीप संभाजी पिंजारी या या शेतकऱ्याच्या मुलाने निसर्गाच्या प्रतिकूल आव्हानांना तोंड देत *स्वताचा डाळिंब प्रक्रिया प्रकल्प* सुरु केला आहे._
वाचा त्याविषयी अधिक माहिती सोबत च्या लिंक वर..
https://wp.me/p6Y2eu-2hE
_संदीप ला फक्त खुप छान, मस्त , अभिनंदन म्हणुन जमणार नाही तर या अशा नवउद्योजकाला मदतीचा एक हात आपण पुढे केल्यास महाराष्ट्रात अनेक कृषि उद्योजक उभे राहतील..अणि शेतकरी आत्महत्या हा शब्द महाराष्ट्राच्या डिक्शनरी मधुन गायब होईल..._
*मी माझ्यापासुन सुरूवात करतोय, एक बाँटल खरेदी करून तुम्ही कधी करताय?*
_तसेच तुमचे एखाद्या माँल , सुपर मार्केटशी काँटँक्ट असेल तर तेही संदीप ला द्या त्याला तेथील मार्केट हस्तगत करायला मदत होईल .._
*_अणि हो, याने बनवलेला ज्युस हा ट्रोपिकाना(tropicana) यापेक्षा उत्तम आहे बरकां!!_*
त्याचा मोबाईल नंबर *+917588167432*
तुमचा उद्योजक मिञ,
अमित मखरे.
9689274187
ReplyDelete9359681616
ReplyDelete